राजकीय

खासदार संजय पाटील यांच्या कंपनीला बेकायदेशीर कर्जपुरवठा ; एका संस्थेचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या कंपनीस कर्ज..!

सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने खासदार संजय पाटील यांच्या डिवाईन फुडस् कंपनीला २७ कोटी २९ लाख रुपयांच्या तारण...

Read more

भाजपचा प्रस्थापितांना धक्का! अनेक जिल्हाध्यक्ष बदलले; नवीन चेहरेही पुढे आणले

  मुंबई - राज्यातील आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यात प्रामुख्याने भाजपानेही पक्ष संघटनेत बदल केले...

Read more

कामगार मंत्र्यांच्या मतदारसंघातील गावात जातीवाद, १५० दलित कुटुंबं गाव सोडून मंत्रालयाकडे जाणार..

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग गावात धक्कादायक घटना घडली. कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मतदारसंघातल्या बेडग गावात जातीवाद सुरू...

Read more

शेतकरी संकटात, पण काही टोळ्यांची हप्तेखोरी, विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभात्याग

  मुंबई | 17 जुलै 2023 : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी...

Read more

अजितदादा सत्तेत आल्यामुळे काही शंका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर विशेष प्रेम होतं, जिव्हाळा होता. अंबाबाईचे दर्शन घेऊन ते सभांची सुरुवात करायचे. कोल्हापूरने बाळासाहेबांना भरभरून प्रेम...

Read more

आ. सतेज पाटील यांनी आमच्यासोबत यावे : ना. हसन मुश्रीफ

  कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासूनचे आपले मित्र असलेले आ. सतेज पाटील यांना आपण आमच्यासोबत म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत...

Read more

मोठी ब्रेकींग | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी दाखल, विरोधी पक्षांच्या गोटातही हालचाली…

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. फडणवीस रात्री इतक्या उशिरा मुख्यमंत्र्यांच्या...

Read more

‘मातोश्री’च्या बंद खोलीत नेमकं काय घडलं? देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण किस्सा सांगितला.

  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा 2019 च्या विधानसभा निवडणुकांवेळी उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांच्या...

Read more

जनतेला वाऱ्यावर सोडून मलईदार खात्यांसाठी मारामारी ; महाराष्ट्रात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती; तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा, नाना पटोले यांची मागणी

  राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन...

Read more

मुंबईत थांबा, मुख्यमंत्र्यांचे आमदारांना फोन, थोड्याच वेळात ‘वर्षा’वर बैठक; राजकीय घडामोडींना वेग

  मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट...

Read more
Page 73 of 125 1 72 73 74 125
error: Content is protected !!