• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावेच लागेल, मी स्वत: जाऊन…

Admin by Admin
November 3, 2025
in राजकीय
1 min read
0
उद्धव ठाकरेंचे मोठे विधान, म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावेच लागेल, मी स्वत: जाऊन…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मराठवाडा दाैरा जाहिर केला आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान ते पाहणार असून सरकारकडून शेतकऱ्यांना नेमकी काय मदत पोहोचली हे देखील ते बघणार आहेत. यादरम्यान त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट म्हटले की, शेतकऱ्यांना मदत केलेल्या पॅकेजची नेमकी काय मदत पोहोचली हे मी पाहणार आहे. सर्व आकडेवारी पुढे आहे, अभ्यास करत बसू नका, आमचे सरकारला स्पष्ट म्हणणे आहे, खरडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना माती द्या. मुळात म्हणजे कर्जमाफी झाली पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. आजही शेतकऱ्यांची तीच मागणी आहे. कर्जमुक्तीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला तर त्याला सरकारने जूनचा वादा केलाय. केंद्रीय पथक राज्यात नुकसानाची पाहणी करणार आहे. जर पुढच्या वर्षी जूनमध्ये कर्जमाफी होणार असली तर आतापर्यंत कर्जाचा डोंगर डोक्यावर असलेल्या शेतकऱ्यांनी हप्ते भरायचे की नाही? सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा चाललीये.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, राज्याकडून केंद्राला कोणताही प्रस्ताव गेल्याचे वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी एक विधान केले आहे की, कर्जमुक्ती केली तर बॅंकांचा फायदा होईल, म्हणून ही कर्जमाफी करत नाहीत. जूनमध्ये कर्जमाफी केली तर बॅंकांचा फायदा होणार नाही. त्यांचे अर्थशास्त्र चांगले आहे असे त्यांना वाटते. मग त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. माझे स्पष्ट म्हणणे आहे की, मी मुख्यमंत्री असताना एकच अधिवेशन झाले नागपूरला.

Previous Post

म्हैसाळ विस्तारीत योजनेला आणि जत शहराच्या पाणीपुरवठा योजनेला निधी शिवसेनेमुळेच- संजय विभुते

Next Post

तिसंगीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली; पुन्हा आला तर हातात दगडे दिसतील: बाधीत शेतकऱ्यांचा इशारा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तिसंगीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली; पुन्हा आला तर हातात दगडे दिसतील: बाधीत शेतकऱ्यांचा इशारा

तिसंगीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली; पुन्हा आला तर हातात दगडे दिसतील: बाधीत शेतकऱ्यांचा इशारा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group